हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम

प्रस्तुत लेख या अनुदिनीवरून मागे घेतला असून त्याऐवजी याच विषयावरील लोकसत्तेत दिनांक १५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेला ’हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!’ हा अधिक सविस्तर लेख  या अनुदिनीवर प्रसिद्ध केला आहे. तो खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/

अमृतयात्री

56 thoughts on “हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम

    • धन्यवाद. हे सत्य महाराष्ट्रात नेहमीच लपवलं गेलं आहे. मी नमूद केलेली माहिती पूर्णपणे कायदेशीर आणि घटनात्मक तरतूदींचा अभ्यास करून लिहिलेली आहे. उद्देश हाच की आता तरी मराठी माणसाने आपली भाषा दुय्यम, कमअस्सल असल्याचा न्यूनगंडावर मात करून अभिमानाने सर्वत्र मराठीचा वापर सुरू करावा. बंगालात बंगाली सर्वत्र दिसते, तमिळनाडूमध्ये तमिळ. पण महाराष्ट्रात मात्र हिंदी हे का? बंगळूरूमध्ये अनेक दशके कानडी माणसांपेक्षा तमिळ लोक अधिक आहेत. परंतु बंगळूरात सर्वत्र कानडी भाषाच वाचायला मिळते व ऐकायला मिळते, कानडी संस्कृतीच सर्वत्र पहायला मिळते. मुंबईत मराठी माणसे एक भाषिक गट म्हणून सर्वाधिक आहेत. पण आपण मात्र स्वखुषीने हिंदी लादून घेतो. टपाल खाते, रेल-वे, बॅंका, केंद्रसरकारी कार्यालयात फक्त महाराष्ट्रातच राज्यभाषेला फाटा देऊन हिंदी लादली जाते कारण आपल्याला त्यात काहीच गैर वाटत नाही. हे सर्व बंगाल, तमिळनाडूसारखी राज्यांत तर सोडाच, अगदी ओरिसा, आसामसारख्या अप्रगत राज्यांतही चालवून घेतले जात नाही. पण महाराष्ट्रात आपण स्वतःहूनच मराठीच्या ऐवजी हिंदी-इंग्रजीचे महत्व वाढवतो. गुलामगिरीची प्रवृत्ती असलेल्या माणसाला राजा केला तरी तो गुलामासारखाच वागतो, कारण गुलामगिरी त्याच्या रक्तातच भिनलेली आहे तसाच हा प्रकार झाला. मराठी माणसाला या मानसिकतेतून बाहेर काढायलाच हवे.

      • You are spreading another misconception here. All that Shashi tharur said and written in constitution is that Hindi is not the only National language but all listed 14 languages are equally qualified to be National Language………..please re-read Nehruji’s sentese “बंगाली किंवा तमिळ किंवा इतर कुठलीही प्रादेशिक भाषा हिंदी भाषेएवढीच भारताची राष्ट्रभाषा आहे.”)”

        So this does not mean that “Hindi is not national language” but it means that “Not only Hindi but Marathi, Malyali etc are also India’s National languages”

        I do not understand as to why we are against Hindi and why do you think that the concept about Hindi being National language has any thing to do with bad status of Marathi as a language. It is not about Hindi or English, it is about our own mindset. When a marathi mother talks to her child like “tula banana deu ki apple?”, what other language is playing a role here for this adulteration? It is our seek mentality which is taking us away from our mother.

        • Dear Shri. Prashant Pendsay,

          (Part-1) Thanks for your response. Your pointing out of the apparent anomaly gives me another opportunity to dig into the tricky area of the language policy laid down in our constitution. (I am no lawyer. Actually, I am an engineer.) Let us try to bring clarity to this point which is often misconstrued by the common man and misused by politicians.)

          All these legal complications got developed because of the politicians who keep playing games with the common people, when they cannot gather enough guts to make any clear and unequivocal statements. And Nehru was no simple, straightforward and naive politician either.

          Mr. Shashi Tharoor has very clearly said, “Hindi, the language which we have all learned to refer to (though the term has no constitutional basis) as India’s ‘national language’.” This very clearly means that Hindi is NOT THE national language of India as per the constitution. Of course, for Mr. Tharoor, it also means that we are free to officially express our love for the country in any language of the eighth schedule. He went as far as suggesting that multi-liguality is the peculiarity or perhaps even the essence of Indian culture and tradition. But he did not clearly mention that all the languages of the eighth schedule are national languages. He did not do so perhaps since there is no such law or statute clearly stating that concept.

          Pandit Nehru, during the debate on The Official Languages (Amendment) Act, when he received severe criticism from the non-Hindi states, especially the southern states, commented, “The makers of our Constitution were wise in laying down that all 14 languages will be national languages.” Here I feel that although we may grant that the makers of the constitution wanted all the 14 language listed in the eighth schedule to be the national languages, I still see Nehru’s statement as one by a shrewd politician who is on the back foot. Where have the makers of the constitution ‘laid down’ that concept? The dictionary meanings of ‘to lay down (rules etc.)’ are – to officially establish a rule; to officially state the way in which something should be done; to assert firmly; state authoritatively. In what way have the makers of the constitution established or laid down the principle firmly or have stated authoritatively that all the 14 languages will be the national languages? If they were really keen on doing that, why did they not say so explicitly in the main articles of the constitution or in the eighth schedule itself where they have been totally silent on this aspect? And why Nehru used the words “will be national languages” and not “are national languages”? What was the proposed date in future when all this was planned to take effect? That is why I feel that the makers of the constitution were not only wise but were also very diplomatic. Perhaps the political leadership (again headed by Nehru) might have restrained them in declaring any clear policy officially. Whatever Nehru has stated in the Loksabha about all the 14 languages being national languages is important and significant but it cannot be taken as the statute by itself. That is the unfortunate part of this game that the politicians played.

          Some time back, I had also read somewhere on the net that a few years ago, the Tamil Nadu government had made an application to the central government to officially declare Tamil also as the National Language. Perhaps they must have used the same evidence and logic that we have been discussing. But the central government has been delaying taking any clear decision on the plea and has been postponing the meetings and discussions. Perhaps the central government is caught in a quandary whereby it can neither deny nor can it accept the proposition of the Tamil Nadu government. So the game of the politicians continues.

          To summarise, we cannot say that Hindi IS THE national language because it implies that it is THE ONLY national language and there is no such declaration in the constitution. The statement also does not imply that Hindi is one of the 14 (or 22) languages under the eighth schedule. And even if one says that it is one of those national languages, one cannot adduce any proof other than the statements of the political leaders in Lok Sabha, which as such cannot be accepted as the law to be implemented statutorily. Thus our national language policy is a half baked truth and the central government wants to deliberately keep it as such.

          With so much background, let us come back to my contention. I wish to bring it to the notice of all that curiously, the politicians of the north, keep repeating this statement (about Hindi being THE national language) only in the Hindi speaking belt and not in the non-Hindi states (except Maharashtra, where people are too meek, weak and can be taken for granted). The three language formula mooted by the central government suggests highest priority to be accorded to the local language, next will be Hindi followed by English. However, almost all the states generally follow two language formula. The Hindi speaking states have Hindi as the first language and English (at many places this is totally absent) as the second language in official communication. In non-Hindi states (with the sole exception of our great Maharashtra state), they have their own state language as the first language followed by English, which may even be totally absent at places. On the contrary, the two language formula implemented in Maharashtra (even by the central government institutions and departments) has Hindi as the first and English as the second language, thus totally ignoring the state language, which as per the law, has to be accorded the highest priority. As a result, we see that Marathi is totally absent on forms, notice boards, public circulars, information booklets etc. in Railways, Post Offices, Nationalised Banks, Public Sector Organisations etc. Can you think of the local language being given such a stepmotherly treatment and the local people being taken for granted in such an easy manner in any other state? This cannot happen even in poor states like Orissa, Bihar and Assam etc. And in Bengal, Tamil Nadu etc. where there are people with an erect backbone, if something like this happens, the government may have to face very severe reaction from all the political parties. But in Maharashtra we consider pride as narrow mindedness and tolerating insult as a sign of broadmindedness. So we get kicked very often and have developed numbness all over.

          Recently, we carried out a study of the forms meant for public use in the department of Post. Out of the 18 forms, all 18 had English, 11 had Hindi, 1 had French (import parcels form) and only 1 form had Marathi (money order form) and the central government’s policy says that the state language must be given the highest priority. Still all the central government undertakings continue to unabashedly insult us, our language and our culture but unlike other states, our Marathi intelligentsia is too busy in making money climbing over one another, unmindful of the way the others treat us. What do you have to say about this?

          I am sorry for my tough and passionate language. But that is meant for all of us as a society and not against any individual. Please try to understand.

          Please also read the article by Mr. Kulkarni published recently on this (Amrutmanthan) blog about his experience at Panhala with the Union Bank. It further highlights the special exceptional treatment that Marathi gets in our own state unlike others.

          I hope, I have been able to make the legal position clear. More importantly, I wish to make a passionate appeal to all the fellow Marathi premis not to feel cowed down by the false propaganda that Hindi has higher status compared to Marathi or for that matter any other state language. A state language has the highest priority over all other languages in a particular state. So be firm in demanding the honour, importance and respect that our beloved mother tongue rightfully deserves in our state.

          I would be happy to discuss such intricate matter with anyone, who has the sincere interest and the ability to understand. Let us keep talking. That will further expose more and more deviousness of the politicians who suppress the weak like us Maharashtrians and are scared of the self confidents like the Bengalis and the Tamils etc.

          Thank you very much.

        • Dear Shri. Pendsay,
          (Part-2) Further, regarding your point about “a marathi mother talks to her child like “tula banana deu ki apple?” I agrre that here we have to blame ourselves for not supporting and proudly speaking in our own mother tongue. But there are two more aspects to it. One, such a polluted language is the monopoly of the city dwellers especially those from Mumbai and Pune and not of the people from smaller towns like Kolhapur, Ratnagiri etc. or even smaller villages. Secondly, such a language and such a hybrid culture is spreading in other states also. But it is only in the state of Maharashtra that the state language is ignored and is given step-motherly treatment ‘officially’ in the forms, nameboards, notices etc. We do not take that seriously, because many of us think that it is legal for Marathi to be treated inferior to Hindi since Hindi is the national Language and hence above Marathi. That is the misconception that I wish to clear, which I feel may help bolstering our self confidence and pride for our own language and culture to some extent. Thanks.

        • Dear Shri. Pendsay,
          Now Part-3 of my reply. Your sentence “It is our seek (weak?) mentality which is taking us away from our mother” really touched my heart. I support you 100% on that. Please see the articles ’पिठांत मीठ” and “मराठी बांधवांनो” on this blog. I wish people write more and more such articles, which (hopefully) would have some positive effect on the weak mentality of the Marathi society. I very earnestly invite you to share your thoughts and write articles on this blog. That would be the real अमृतमंथन, which is the main purpose of this blog. Thanks a lot.

      • हा लेख अतिशय माहितीपूर्ण आहे. आपली मानसिकता बदलणं आणि मराठी भाषेचा आग्रह धरण खूप आवश्यक आहे. आपल्या घटनेचा पूर्ण अभ्यास करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.. त्याचप्रमाणे याचा शिक्षणातही- अभ्यासक्रमात समावेश असणं गरजेचे आहे. पण आपले मंत्री संत्रीच एवढे स्वार्थी आहेत कि या सर्वाबद्दल अनास्थाच आहे..मलाईदार खाती मिळवण्यात दंग असलेल्या या राज्यकर्त्यांना अभ्यास करायला आणि जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायला वेळ कुठे आहे ?

        आज मला एक प्रसंग आठवतो– माझे यजमान सरकारी नोकरीत असल्याने देशात कुठेहि बदलीची शक्यता असते, म्हणून आम्ही मुलाला इंग्रजी माध्यमात घातले..त्याचे आकलन चांगले व्हावे म्हणून संध्याकाळच्या परवचा इतकेच त्याच्या इंग्रजीला महत्व द्यायचो, त्याचे इंग्लिश वाढावे म्हणून आम्ही त्याला आमच्याशी इंग्रजी मधून बोलायला सांगायचो…पण लहान वयातही त्याने आम्हाला ठामपणे सांगितले, “मी शाळेत मित्रांशी इंग्रजीतच बोलतो, सर्व इंग्रजीतच शिकतो, मी घरात अजिबात इंग्रजीत बोलणार नाही…” आज खरच मला त्याचा अभिमान वाटतो आहे…आणि एक पालक म्हणून त्यावेळी आम्ही किती चुकीचे होतो हे कळते आहे. हिंदी आणि संस्कृत या मधूनही त्याने १०० मार्कांचे संस्कृतच निवडले… आज तो व्यावसायिक शिक्षण घेतोय, आणि इंग्रजी देखील छान बोलतो पण मराठीशी असलेली नाळ मात्र कायम आहे…

        • प्रिय सौ० मनाली लोंढे यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपलं पत्र वाचून आनंद झाला. त्यातील अत्यंत व्यवस्थितपणे मांडलेले आपले विचारही पटले. मात्र एकच म्हणावेसे वाटते. भाषा आणि संस्कृतीच्या बाबतीत केवळ शासनाला दोष देणे योग्य नाही. आपण सर्व जबाबदारी शासनावर आणि राजकारण्यांवर ढकलतो आणि त्या स्वार्थी, भ्रष्ट माणसांकडून काहीही कृती होत नाही म्हणून दुःख आणि संताप व्यक्त करतो आणि आपल्या कामा लागतो. पण त्याने प्रश्न तर सुटत नाहीतच तर उलट अधिक गहन होत जातात. आपण काय करू शकतो ह्याचा विचारही आपण करायला पाहिजे. शासनाकडून योग्य ते काम करून घेणे हे आपले कर्तव्य आहे. याबाबतीत इतर राज्यांत शासनाला जनमताचा दबाव स्पष्टपणे जाणवतो. भाषा आणि संस्कृती या मुद्द्यांवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष एकमुखाने बोलतात, नाहीतर त्यांच्या पुढार्‍यांना जगणे नकोसे होईल आणि पुढील निवडणुकीत त्यांचे शिर्काण होईल. पण महाराष्ट्रातील राजकारण्यांवर तसा काहीच दबाव नसतो. मराठी पाट्या, मराठी भाषा शाळांत अनिवार्य करणे हे मुद्दे महाराष्ट्रात वादग्रस्त होतातच कसे? इतर राज्यांत या गोष्टी केव्हाच घडून गेलेल्या आहेत. याला कारण म्हणजे आपल्या राज्यात आपली भाषा फारशी दृश्य नाही आणि आवश्यकही नाही. आपण सर्व ठिकाणी मराठी बोललो तरच ती इतरांना बोलावी लागेल. पण आपल्याला आपल्या भाषेबद्दल प्रचंड न्यूनगंड वाटतो. घराबाहेर पडल्यावर आपण हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो. मराठीत बोलल्यास आपल्याला अडाणी, अशिक्षित समजतील अशी आपल्याला भीती वाटते. अशा प्रकारे आपल्यालाच जर आपल्या भाषेबद्दल अभिमान नसेल तर तो इतरांनी का द्यावा? याविषयावर एक मोठे पुस्तक लिहूनही पुरणार नाही. मला स्वभाषेचा अभिमान आहे असे तोंडी बोलून काहीही उपयोग नाही. तसे आपल्या वर्तनातून दिसले पाहिजे, प्रत्येक कृतीतून दिसले पाहिजे, प्रत्येक श्वासातून दिसले पाहिजे.

          आपल्या चिरंजीवांचे कौतुक वाटले. भाषेबद्दलचा अभिमान हा स्वतःचे कुटुंब, संस्कृती, देश अशा बाबतीतही प्रतिबिंबित होत असतो. आपण सांगितलेल्या घटनेवरून मला दुसरी एक घटना आठवली. माझी मावस बहिण स्विट्झरलंडमध्ये राहते. तिने मुलीला शाळेत घातले व शाळेत गेल्यावर ती तिच्याशी फ्रेंचमध्ये बोलत असताना शाळेतील बाईंनी ऐकले व माझ्या बहिणीला तंबी मिळाली. – “शाळेत काय शिकवायचे ते आमचे कर्तव्य आम्ही करू. पण तुमचे कर्तव्य हेच आहे की तुम्ही मुलांशी मातृभाषेत बोलायचे व त्याच भाषेतून तुम्ही त्यांना आपली संस्कृती शिकवायची.” भारतातील भाषावार प्रांतरचनेमागे सुद्धा हेच तत्त्व अभिप्रेत आहे. अनेकतेमधून एकता !!

          अमृतमंथनावरील इतरही लेख पहा व आम्हाला आपले अभिप्राय कळवा.

          आपल्या पत्राबद्दल आभारी आहोत.

          क०लो०अ०

          अमृतयात्री

        • प्रिय श्री० सोमनाथ शंकर पवार यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपल्याला लेख आवडला हे समजून आनंद झाला.

          मराठी माणसाचा न्यूनगंड कमी व्हावा या उद्देशाने हा लेख लिहिला आहे.

          अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही पहावेत. आमच्या अमृतयात्री गटातील व इतर मित्रांनी मराठी या विषयावर लिहिलेले विविध लेख आहेत. त्यापैकी ०३.१ मराठी अस्मिता या प्रवर्गातील लेख आपल्याला आवडतील असे वाटते. वाचून अवश्य अभिप्राय कळवावा.

          वेळोवेळी लेख प्रकाशित झाल्याबरोबर समजावा यासाठी आपण RSS Feedचा उपयोग करून घेऊ शकता. लेख आवडला (किंवा खटकला तरी) आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी अनुदिनीवरच संबंधित लेखाखाली आपण आपले प्रतिमत (Feedback) देऊ शकता. त्यामुळे आपल्या संवादाचा लाभ आपल्या इतर मित्रांनाही होऊ शकतो.

          आवडलेले लेख आपल्या गोतावळ्यातील इतर मराठीप्रेमी मित्रांना अवश्य अग्रेषित करा. मराठी माणसांत स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांच्या बद्दलच्या स्वाभिमानाचा वणवा जास्तीतजास्त पसरवायला हवा.

          राजकीय पक्षांबद्दल बोलायचे तर जे पक्ष मराठी भाषा, संस्कृती, मराठी माणूस ह्यांच्या उत्कर्षासाठी, मानासाठी प्रयत्न करतील ते आमचे, इतर सर्वच परके.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री

    • प्रिय प्रशांतराव,
      आपल्या भावना समजून अत्यंत आनंद झाला. आजच्या काळात स्वभाषेबद्दल (मराठी) अभिमान बाळगणारी आणि तो निःसंकोचपणे, उघडपणे व्यक्त करणारी माणसे अल्पसंख्यच आहेत. आभारी आहे. कळावे, लोभ असावा.
      अमृतयात्री

    • प्रिय श्री० विशाल तेलंग्रे,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. पण खरं म्हणजे ही माहिती दुर्मिळ नाही. जे पन्नास वर्षांपूर्वी अधिकृतपणे घटनेमध्ये लिहिलं गेलं आहे, ते दुर्मिळ कसं म्हणता येईल? पण ही माहिती आपले नतद्रष्ट केंद्र सरकारी राजकारणी आपल्यापासून लपवून ठेवत असतात, हे खरं दुःख आहे. त्यामुळे ही माहिती दुर्मिळ नसली; तरीही अश्रुत आहे, निदान महाराष्ट्रात तरी. तसं करून मग हिंदी राजकारणी आपल्या डोक्यावर हिंदीची मिरी वाटतात आणि आपण चालवून घेतो. पण त्यांची ही जबरदस्ती इतर भाषाभिमानी राज्यांत चालत नाही. “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, म्हणून राज्याच्या विधिमंडळात हिंदीमध्येही कारभार व्यायला हवा” असे म्हणायला अबु आझमीसारखे कृतघ्न फक्त महाराष्ट्रातच धजावू शकतात. कारण त्यांना कायदेशीर भाषेत उत्तर देण्याइतकी अक्कल एकाही मराठी राजकारण्यास नाही. म्हणूनच तुम्ही “हिंदी हैं हम” असं अभिमानाने स्वतःच्या हिंदुस्थानीपणाबद्दल म्हणत असलात तरी उत्तरभारतीय तेच वाक्य “आम्ही हिंदी-भाषक आहोत आणि आमचीच भाषा राष्ट्रभाषा असल्यामुळे आम्ही भारतात कुठेही आमच्याच भाषेत बोलू, इतरांनी ती शिकून आमच्या भाषेत बोलायला पाहिजे” अशा मुजोरपणे म्हणतात.

      या विरुद्ध जनजागृती व्हायलाच पाहिजे. म्हणूनच हा लेख प्रकाशित केला. तो अधिकाधिकांकडे पसरवावा, त्यावर विचारमंथन व्हावे, हीच इच्छा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री

  1. Gr8 article sir,

    i must appreciate your effort in bringing out tht Hindi is not the only national language of India & hence can’t be enforced upon anyone.

    Another point tht I want to add, see living in India means invariably we have to be atleast BILIGUAL. so I suggest all maharashtrians use English as their second language as opposed to Hindi, as all exams in India can be written in English & its a source of gr8 competitive advantage as you must hv experienced.

    lastly, i suggest you to please forward this to all newspapers & perioddicals in maharashtra so tht they can create an awareness on this issue.

    -Being a Maharashtrian does not make you less Indian.-

    Saurabh

    • प्रिय श्री० सौरभ देशमुख,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल अत्यंत आभारी आहे. “Hindi is not the only national language of India” हे वाक्य जरी नेहरूंच्या वक्तव्याप्रमाणे योग्य असले तरी ते घटनात्मकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या पूर्णसत्य नव्हे. अहिंदी लोकांच्या टीकेपासून बचाव करताना जरी तसे विधान नेहरूंनी केले असले तरी ते अत्यंत धूर्त राजकारणी असल्यामुळे निस्संदिग्धपणे त्यांनी तशी कुठल्याही कायद्यात स्पष्ट सुधारणा केली नाही. म्हणून घटनेप्रमाणे भारताला राष्ट्रभाषा नाही.

      राज्यात मात्र राज्यभाषाच सर्वश्रेष्ठ आहे. भाषावार प्रांतरचना आणि केंद्रसरकारचे त्रिभाषासूत्र त्यावरच आधारित आहे. राज्य शासनाच्या पातळीवर मात्र एकभाषासूत्रच आहे.

      अशा सर्व कायदेशीर बाबी आपल्याला माहित नसल्यामुळे उत्तरेकडील राजकारणी महाराष्ट्रात हिंदी लादतात पण इतर स्वाभिमानी राज्यांत ते करायला धजत नाहीत. त्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे.

      सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसाने आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड दूर करून आपल्या राज्यात शक्यतो सर्वत्र मराठीच बोलायला पाहिजे.

      क०लो०अ०

      अमृतयात्री

    • प्रिय श्री० शिरीष भालेकर,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या ाभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे.

      राज्यात मात्र राज्यभाषाच सर्वश्रेष्ठ आहे. भाषावार प्रांतरचना आणि केंद्रसरकारचे त्रिभाषासूत्र त्यावरच आधारित आहे. राज्य शासनाच्या पातळीवर मात्र एकभाषासूत्रच आहे.

      अशा सर्व कायदेशीर बाबी आपल्याला माहित नसल्यामुळे उत्तरेकडील राजकारणी महाराष्ट्रात हिंदी लादतात पण इतर स्वाभिमानी राज्यांत ते करायला धजत नाहीत. त्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे.

      सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसाने आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड दूर करून आपल्या राज्यात शक्यतो सर्वत्र मराठीच बोलायला/वाचायला/लिहायला पाहिजे.

      क०लो०अ०

      अमृतयात्री

  2. Mala majhya matrubhashecha aani raashtrabhashecha suddha abhimaan aahe…
    Hindi bolne kahi chukiche nahi…
    Saglya bhaartaat Hindi anivaarya karaila havi…
    Hindi, English, aani Matrubhaasha saglya shaalan madhe shikvailaach havi…
    Aani ya rajnitigyanni jo marathi asmitecha nava khaali gondhal chaalavla ahe to band vhaila pahije…Aani je rajnitigya swatahla UP/Biharyaanche neta samajtaat tyaanna pan tyanchi laayki dakhavlich pahije pan vidhaan sabhet maarzod karun nahi tar lokaanna jagruk karun…
    Thakrey mandalinni barobar muddyavarun suruwaat keli pan aaj te tya muddyala bhaltyaach dishene gheun gele aahet…
    Mudda fakta marathi LABOUR CLASS jantecha naukri cha ahe…tyala nako te valan deun SENA aapli rajnaitik bhook (POLITICAL HUNGER) bhagvanyacha prayatna karte ahe…
    Mi Marathi ahech…pan HINDI HAI HUM…VATAN HAI…HINDOSTAN HUMARA…

    • प्रिय श्री० सुमीत देशपांडे यांसी,
      सप्रेम नमस्कार.
      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.

      आपण हा लेख पुन्हा सावकाश काळजीपूर्वक वाचावा अशी आम्ही आपणास विनंती करतो.

      {Hindi bolne kahi chukiche nahi…}
      कोणी म्हटले तसे? हिंदी बोलावी, इंग्रजी बोलावी. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे. इतरही शक्य तेवढ्या भाषा शिकून बोलाव्यात. पण मातृभाषेची जागा इतर कोणी घेऊ शकत नाही. ती सर्वश्रेष्ठच असते. जगातला कुठलाही भाषातज्ज्ञ आपल्याला हेच सांगेल. इतर प्रत्येक देशात हेच तत्त्व पाळले जाते. ’माय मरो आणि मावशी जगो’ अशी शिकवण कोणीही तज्ज्ञ देणार नाही.

      {raashtrabhashecha suddha abhimaan aahe…}
      राष्ट्रभाषा हा शब्द कुठल्या भाषेला उद्देशून म्हटला आहे हे मला ठाऊक नाही कारण भारताच्या घटनेप्रमाणे कुठलीही भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून ठरवलेली नाही. नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे अनुसूची-८ मधील सर्वच भाषा राष्ट्रभाषा मानायला लागतील. (लेख काळजीपूर्वक वाचा.) भारताच्या घटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात तेथील राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि त्यानंतर अनुसूची-८ मधील इतर भाषा.

      {Aani ya rajnitigyanni jo marathi asmitecha nava khaali gondhal chaalavla ahe to band vhaila pahije…}
      बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आसाम व इतर सर्वच राज्यात राज्यभाषा सर्वोच्च आहे हे तत्त्व सर्वमान्यच असते. तिथे हिंदीचे लाड कधीच चालत नाहीत. फक्त महाराष्ट्रातच हिंदीचे लाड चालतात. फक्त महाराष्ट्रातच रेलवे फॉर्म, टपाल खात्याचे व बॅंकांचे फॉर्म, इत्यादी सर्व ठिकाणी मराठीला हाकलवून हिंदी आमच्या माथी मारली जाते.हे इतरत्र होत नाही.

      {HINDI HAI HUM…VATAN HAI…HINDOSTAN HUMARA…}
      या गाण्याचा अर्थ नीट समजावून घ्यावा. प्रसिद्ध शायर महम्मद इक्बाल यांनी १९०५ साली लिहिलेली ही कविता उर्दूमध्ये आहे, हिंदीमध्ये नाही. या कवितेतील ’हिंदी’ या शब्दाचा अर्थ हिदुस्थानी असा आहे, हिंदीभाषिक असा नाही. त्यावेळच्या हिंदुस्थानात आताचा पाकिस्तान व बांगला देश हे दोन्ही देश अंतर्भूत होते. आज ते हिंदुस्थानात (भारतात) नाहीत. शिवाय आजच्या भारतातील सुमारे दोन तृतियांश (६२-६८%) जनतेला हिंदी समजत नाही. त्यामुळे ’हिंदी है हम’ याचा अर्थ हिंदी भाषिक असा घेतला तर त्यात निम्म्याहूनही कमी भारत येईल आणि बंगाल, आसाम, ओरिसा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र, तसेच इतर अहिंदी राज्यांचे शहराबाहेरील भाग हे सोडून द्यायला लागतील. केवळ हिंदी भाषिक प्रदेश म्हणजे भारत देश नव्हे. प्रस्तुत लेखात शशी थरूरांनी काय म्हटले आहे ते पुन्हा काळजीपूर्वक वाचा. ते म्हणतात, ““Let us celebrate our independence on August 15 in a multitude of languages, so long as we can say in all of them how proud we are to be Indian.” “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. परंतु भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी एका राष्ट्रभाषेची आवश्यकताही नाही. भारतात आपण जरी अनेक वेगवेगळ्या भाषा आणि असंख्य बोलीभाषा बोलत असलो तरी त्यामुळे आपल्या एकात्मतेला किंवा देशप्रेमाला बाधा येण्याचे काहीच कारण नाही. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी देशात एकच अधिकृतपणे घोषित केलेली राष्ट्रभाषा असण्याची काहीच आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे मातृप्रेम ही अत्यंत प्राथमिक आणि मूलभूत भावना आहे आणि ती व्यक्त करण्यास कुठल्याही अधिकृत किंवा प्रमाणित भाषेची आवश्यकता नाही; त्याचप्रमाणे मातृभूमीबद्दलचे प्रेमही आपण आपापल्या मातृभाषेत व्यक्त करू शकतो, किंबहुना मातृभाषेतूनच भावना आणि संवेदना अधिक समर्थपणे व्यक्त करता येतात.”

      लेख सावकाश वाचून त्यात काही चुका आढळल्या तर नक्की संदर्भासहित सांगा. उलट या लेखामुळे आपले गैरसमज दूर होणार असले तर तशीही तयारी ठेवा. शेवटी माणूस आयुष्यभर शिकतच असतो.

      आभारी आहोत.
      क०लो०अ०
      अमृतयात्री

      • tumhi tamil nadu, kerala ya rajyanche udharan dile. ya rajyaanmadhe hindi cha tiraskaar kela jaato he khara ahe pan tyamule te faar shreshtha maanle jaatat ase nahi. tyanna tyancha asha vaagnuki mule shivyaach padtaat.
        marathi che varchasva siddha karnya sathi tumhi hindi la kivva dusrya kuthly hi bhaashela khaali khechu naka. aaj 2/3 jantela hindi samjat nahi pan 1/3 jantela tar samajte. aapan deshala jodnya sathi yacha vaapar karu shakto.
        saglyanni aapli matrubhasha tar shikailach havi pan bharta sarkhya deshaat jithe hazaaro bhasha ahet tithe ek bhasha ashi nako ji deshala jodu shakel?
        mi english convent madhe shiklo, 4th aani 7th madhe marathitun scholarship pariksha uttirna zaalo, 8th aani 9th madhe 4 hindi rastra bhasha samiti cha pariksha uttirna zaalo aani aaj mi london rahun suddha marathi papers tumcha saarkhya websites/blogs vaachat raahto. mala marathi var prem ahe te ya mule nahi ki mazya manaat lokaanni hindi kivva english sathi vaaeet bhaavna utpanna kelya.
        Mala vaatata, ashe lekh lokaan samor maandnya sobatach aapan lokaanna saglyaach bhashaanna samaan lekhnyachi shikvan pan dili pahije.
        aani jar sanvidhaanat hindi la raashtra bhaashecha prdhanya nasel tar tyala te milaila hava aani baki sarva bhashanna pradeshik bhashanca. aani sarva bhartiyanna hindi shikne anivaarya karaila hava.
        saglyannich jar aaplya matrubhashela var aanaicha prayatna kela aani ek-mekanna maarat sutle tar kai faida.
        aaplya deshaat itkya muddyanvarun vibhaajan ahe tyaat tumhi aankhin bhar ghalu naka. deshala aani lokanna jodnyasathi kahi karta yet asel tar te kara. Aata tumhi mhanaal ki ya lekhaat asa kahihi nahi je bhartachya ekivar ghala ghalel. pan tumcha ha lekh apratyaksha pane maharashtra navanirmaan sene ni vidhaan sabhet je kahi kela tyala barobar maananaara ahe.
        Jana jagruti vhaila pahije. Tumhi he sangitla ki hindi hi ekach rashtra bhasha nahi pan tyamule kahich saadhya hot nahi.
        You are concentrating on the PROBLEM and not on the SOLUTION. If you cannot strike a golden-media for the controversial issues, then don’t just raise them for the sake of raising or for publicity or gaining votes.
        An eye for an eye makes the whole world blind – Mahatma Gandhi.

        • श्री० सुमीत देशपांडे यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          या आधीच्या आपल्या पत्रातील मुद्द्यांना आम्ही दिलेली उत्तरे आपल्याला पटली असे गृहीत धरतो आणि प्रस्तुत पत्रातील नव्या मुद्द्यांबद्दल लिहितो.

          या लेखातील उद्देशाबद्दल आपला गैरसमज झाला आहे. आम्हाला मातृभाषा सर्वाधिक प्रिय आहे आणि त्यानंतर अनुसूची-८ मधील सर्वच भाषा समान वाटतात. कुठल्याही भाषेचा आम्ही द्वेष करीत नाही. पण कुठलीही भाषा ही आमच्या भाषेहून कायद्याने अधिक वरची असे सांगून आमच्या भाषेची आमच्याच राज्यात गळचेपी केलेली आम्हाला मान्य नाही. त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवूच. इतर राज्यांत त्यांच्या भाषांना जे कायद्याने अधिकार, मान आहेत ते आंही आमच्या राज्यात आमच्या भाषेसाठी मागत आहोत.

          आपण ’हिंदी राष्ट्रभाषा समिती’ असा काही उल्लेख केलात. कुठली राष्ट्रभाषा? कुठल्या देशाची? हिंदीवाल्यांच्या धडधडीत अपप्रचाराचा हे नाव हासुद्धा एक सज्जड पुरावा आहे.

          असो. आपला दृष्टीकोन आपल्या दृष्टीने योग्य असेल. पण भावनिक दृष्टीकोन माणसा-माणसाप्रमाणे बदलतात. कायदेशीर सत्यता ही मात्र अविकारी असते. कायदा सर्वांना सारखाच लागू असतो. आणि कायदेशीर मुद्द्यांवरच चर्चा करण्याच्या हेतुनेच हा लेख प्रसिद्ध केला आहे.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

          • aaj eka aamdarane/khaasdarane hindi madhe shapath ghetli tar tyaat kai galchepi zaali?
            itkya khsullak kaarnaane tumhala jar marathi bhasheche astitva dhokyaat diste
            ………..
            ……….
            ……….
            ………..
            ……..
            tya var laksha kendrit karun tya var kahi todga kaadhla tar te maharashtra aani maharashtrian LABOUR-CLASS sathi jaasta faidyache tharel.

            • प्रिय श्री० सुमित देशपांडे,

              सप्रेम नमस्कार.

              प्रस्तुत लेख हा पूर्णपणे कायदेशीर तरतुदी आणि वस्तुस्थिती यावर आधारित असून कुठल्याही एखाद्या पक्षाची निंदा करणे किंवा त्यांचा प्रचार करणे अशा हेतुने लिहिलेला नाही. त्यामुळे आपले पत्र हे अप्रस्तुत, असंबद्ध ठरते. असे पत्र या मंचावर या संदर्भात प्रकाशित करणे उचित होणार नाही. क्षमस्व.

              क०लो०अ०

              – अमृतयात्री

    • मला वाटते स्वतःला सुसंस्कृत, बुद्धीजीवी समजणाऱ्या मराठी लोकांनी आता “मूर्खांच्या नंदनवनातून वस्तुस्थितीच्या जमिनीवर उतरले पाहिजे ” मराठी अस्मिता म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे.
      मूळ प्रश्न हिंदी राष्ट्रभाषा आहे कि नाही असा नव्हता तर महाराष्ट्रात मराठीलाच पहिला मान दिला पाहिजे अशी भूमिका घेतल्यावर हिंदी भाषिकांनी आम्ही राष्ट्राभाषेतच बोलणार असा हट्ट केला. तेंव्हा हिंदी राष्ट्रभाषा नाही अशी भूमिका मांडण्यात आलीआहे.
      मराठी अस्मिता याचा अर्थ भाषाशुद्धी असा नव्हे. आणि मराठीतर भाषांचा (विशेष करून हिंदीचा ) तिरस्कार असा नव्हे. इंग्रजी भाषेचे उदाहरण घेतले तर त्यामध्ये जगातील सर्व जिवंत भाषांमधील कमीत कमी एकतरी शब्द सामावून घेतलेला असेल. भाषा अशीच समृद्ध होत असते त्यामुळे १००% शुद्धतेचा दावा मूर्खपणाचा व आत्मघातकी ठरेल. . ब्रिटीशांचा राज्यात “dogs and Indian are not allowed” असे काही सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले असायचे. तशीच वागणूक आज “डॉग्स and मराठी are not allowed ” असा अलिखित नियम करून मुंबई, या महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला दिली जात आहे. रेल्वे स्टेशन, बँक्स, सिनेमागृहे, मौल्स … अशाठिकाणी जाऊन फक्त मराठीच बोलून बघा. तुम्हाला त्यांचा अनुभव येईल.
      तर मराठी बोलायला लाजू नका, अभिमानाने बोला,इंग्रजी बोलायला घाबरू नका आणि हिंदी प्रेमाने बोला व त्यांना मराठी प्रेमाने बोलायला लावा. असे वागले तरच त्याला मराठी अस्मिता म्हणता येईल.

      • प्रिय श्री० राजीव पावसकर यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        मराठी माणसाने स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड टाकून देऊन स्वराज्यात असताना शक्यतो सर्व ठिकाणी मायबोलीत बोलणे, लिहिणे केले पाहिजे. अगदी भाजीवाला, दुकानदार, हॉटेल, टपाल कार्यालय, एटीएम, बॅंका, रेलवे, बस, टॅक्सी, रिक्शा, रस्त्यावर, सरकारी कार्यालयात असे सर्वच ठिकाणी बोलताना आपली भाषाच बोलायला व लिहायला वापरायची. आपण इतरांना आपली भाषा ऐकवली नाही तर ते ती शिकणार तरी कशी? इतर राज्यांत परप्रांतीय स्थानिक भाषा अशाच प्रकारे शिकतात.

        विमानतळ, तारांकित हॉटेले, मोठ्या कंपन्या, कॉल सेंटर अशा सर्वच ठिकाणी दृश्य आणि श्राव्य असल्यामुळे बंगाल तमिळनाडू, कर्नाटकात राज्यभाषेबद्दल परप्रांतीयांनासुद्धा आदर वाटतो व ती अनिवार्य व उपयुक्त वाटते. महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी राज्यभाषेच्या जागी हिंदी व इंग्रजीचा शिरकाव होऊ दिल्यामुळे परप्रांतीयांच्या दृष्टीने मराठी भाषा फक्त मोलकरणीशी बोलण्यास उपयुक्त भाषा एवढेच तिचे स्थान राहते. मराठीचा वापर वाढला तर मराठीशी संबंधित व्यवसाय, नोकर्‍या, रोजगार, शिक्षण व कला क्षेत्रातील संधी, हे सर्वच वाढेल. या व्यावहारिक दृष्टीनेही मराठीची उपस्थिती आणि अनिवार्यता सर्वत्र वाढायला हवी.

        एक महत्त्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल आभार.

        क०लो०अ०

        अमृतयात्री गट

  3. PART XVII
    OFFICIAL LANGUAGE
    CHAPTER I.—LANGUAGE OF THE UNION
    343. (1) The official language of the Union shall be
    Hindi in Devanagari script.
    The form of numerals to be used for the official
    purposes of the Union shall be the international form of
    Indian numerals.
    (2) Notwithstanding anything in clause (1), for a
    period of fifteen years from the commencement of this
    Constitution, the English language shall continue to be
    used for all the official purposes of the Union for which
    it was being used immediately before such
    commencement:
    Provided that the President may, during the said
    period, by order1 authorise the use of the Hindi language
    in addition to the English language and of the Devanagari
    form of numerals in addition to the international form of
    Indian numerals for any of the official purposes of the
    Union.
    (3) Notwithstanding anything in this article,
    Parliament may by law provide for the use, after the said
    period of fifteen years, of—
    (a) the English language, or
    (b) the Devanagari form of numerals,
    for such purposes as may be specified in the law.
    344. (1) The President shall, at the expiration of five
    years from the commencement of this Constitution and
    thereafter at the expiration of ten years from such
    commencement, by order constitute a Commission which
    shall consist of a Chairman and such other members
    representing the different languages specified in the Eighth
    Schedule as the President may appoint, and the order shall define the procedure to be followed by the
    Commission.
    (2) It shall be the duty of the Commission to make
    recommendations to the President as to—
    (a) the progressive use of the Hindi language for
    the official purposes of the Union;
    (b) restrictions on the use of the English language
    for all or any of the official purposes of the Union;
    (c) the language to be used for all or any of the
    purposes mentioned in article 348;
    (d) the form of numerals to be used for any one or
    more specified purposes of the Union;
    (e) any other matter referred to the Commission by
    the President as regards the official language of the
    Union and the language for communication between
    the Union and a State or between one State and
    another and their use.
    (3) In making their recommendations under
    clause (2), the Commission shall have due regard to the
    industrial, cultural and scientific advancement of India,
    and the just claims and the interests of persons belonging
    to the non-Hindi speaking areas in regard to the public
    services.
    (4) There shall be constituted a Committee consisting
    of thirty members, of whom twenty shall be members of
    the House of the People and ten shall be members of the
    Council of States to be elected respectively by the
    members of the House of the People and the members
    of the Council of States in accordance with the system of
    proportional representation by means of the single
    transferable vote.
    (5) It shall be the duty of the Committee to examine
    the recommendations of the Commission constituted
    under clause (1) and to report to the President their
    opinion thereon.
    (6) Notwithstanding anything in article 343, the
    President may, after consideration of the report referred
    to in clause (5), issue directions in accordance with the
    whole or any part of that report.
    CHAPTER II.—REGIONAL LANGUAGES
    345. Subject to the provisions of articles 346 and 347,
    the Legislature of a State may by law adopt any one or
    more of the languages in use in the State or Hindi as the
    language or languages to be used for all or any of the
    official purposes of that State:
    Provided that, until the Legislature of the State
    otherwise provides by law, the English language shall
    continue to be used for those official purposes within the
    State for which it was being used immediately before the
    commencement of this Constitution.
    346. The language for the time being authorised for
    use in the Union for official purposes shall be the official
    language for communication between one State and
    another State and between a State and the Union:
    Provided that if two or more States agree that the
    Hindi language should be the official language for
    communication between such States, that language may
    be used for such communication.
    347. On a demand being made in that behalf the
    President may, if he is satisfied that a substantial
    proportion of the population of a State desire the use of
    any language spoken by them to be recognised by that
    State, direct that such language shall also be officially
    recognised throughout that State or any part thereof for
    such purpose as he may specify.
    CHAPTER III.—LANGUAGE OF THE SUPREME COURT,
    HIGH COURTS, ETC.
    348. (1) Notwithstanding anything in the foregoing
    provisions of this Part, until Parliament by law otherwise
    provides—
    (a) all proceedings in the Supreme Court and in every High Court, (b) the authoritative texts—
    (i) of all Bills to be introduced or amendments
    thereto to be moved in either House of Parliament
    or in the House or either House of the Legislature
    of a State,
    (ii) of all Acts passed by Parliament or the
    Legislature of a State and of all Ordinances
    promulgated by the President or the Governor 1***
    of a State, and
    (iii) of all orders, rules, regulations and bye-laws
    issued under this Constitution or under any law
    made by Parliament or the Legislature of a State,
    shall be in the English language.
    (2) Notwithstanding anything in sub-clause (a) of
    clause (1), the Governor 1*** of a State may, with the
    previous consent of the President, authorise the use of the
    Hindi language, or any other language used for any official
    purposes of the State, in proceedings in the High Court
    having its principal seat in that State:
    Provided that nothing in this clause shall apply to
    any judgment, decree or order passed or made by such
    High Court.
    (3) Notwithstanding anything in sub-clause (b) of
    clause (1), where the Legislature of a State has prescribed
    any language other than the English language for use in
    Bills introduced in, or Acts passed by, the Legislature of
    the State or in Ordinances promulgated by the Governor
    1*** of the State or in any order, rule, regulation or
    bye-law referred to in paragraph (iii) of that sub-clause,
    a translation of the same in the English language
    published under the authority of the Governor 1*** of the
    State in the Official Gazette of that State shall be deemed
    to be the authoritative text thereof in the English language
    under this article.
    349. During the period of fifteen years from the
    commencement of this Constitution, no Bill or amendment
    making provision for the language to be used for any of
    the purposes mentioned in clause (1) of article 348 shall
    be introduced or moved in either House of Parliament
    without the previous sanction of the President, and the
    President shall not give his sanction to the introduction
    of any such Bill or the moving of any such amendment
    except after he has taken into consideration the
    recommendations of the Commission constituted under
    clause (1) of article 344 and the report of the Committee
    constituted under clause (4) of that article.

    please reply,
    Rajesh

    • प्रिय श्री० राजेश शेतकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते समजले नाही. आपण इंग्रजीत जे काही डकवून पाठवले आहे त्यामुळे आमच्या लेखातील कुठल्याही विधानाला बाधा येते का? तसे असल्यास तो मुद्दा संदर्भासह स्पष्ट करावा. हा लेख प्रस्तुत लेखकाने पूर्ण अभ्यासाअंतीच लिहिलेला आहे. पण तरीही त्यात चूक राहिली असेल तर अवश्य दाखवून द्यावी. आम्ही उपकृत होऊ.

      आभार.

      क०लो०अ०

      अमृतयात्री

  4. DO not agree with the comment by Saurabh”…. so I suggest all maharashtrians use English as their second language as opposed to Hindi,

    Jar Marathi nantar konala man dyayacha asel tar Bharatat Hindia la English la nawhe

    Loving Martahi does not equate to hating Hindi or English
    He sadhe ganit kadhi lokanna kalnar kon jane?

    Mi 24 tas English bolnarya deshat 20+ warshe rahato aahe.. maze Marathi tasu bhar hi kami zal enahi… 20 kay 50 warshe rahilele sudha yethe aahet…
    Marathi manase yewadhi karmadardri ka?

    • प्रिय श्री० महेश यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      {Loving Martahi does not equate to hating Hindi or English}
      हे आपले म्हणणे योग्यच आहे. पण प्रस्तुत लेखातील कुठल्याही वाक्याचा तसा अर्थ अभिप्रेत नाही.

      घटनेप्रमाणे राज्यस्तरावर राज्यभाषा सर्वोच्च आहे. त्यामुळे राज्यभाषा व मातृभाषा मराठी आपण शिकायलाच पाहिजे. त्यानंतर कुठली/कुठल्या भाषा शिकावी/शिकाव्या व्यावहारिक व आवडीचा प्रश्न आहे. इतर सर्व राज्यात मुख्यतः दोन भाषा शिकल्या जातात. राज्यभाषा आणि इंग्रजी. हिंदी राज्यांत हिंदी आणि इंग्रजी व इतर राज्यांत त्यांची भाषा व इंग्रजी. हिंदी विषय असेलच तर तो जुजबी असतो. फक्त महाराष्ट्रातच हिंदीचा अतिरिक्त भार मुलांवर टाकला जातो. हिंदी भाषा ही संपर्कापुरती शिकावी. हिंदीचे उच्चस्तरीय शिक्षण काय कामाचे आहे? इंग्रजी मात्र सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. मराठी माध्यमात शिकलो तरीही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे असे मला वाटते. त्या शिवाय आवड असल्यास हिंदी, कानडी, गुजराथी किंवा अगदी फ्रेंच, जपानी, चिनी भाषासुद्धा शिकून त्यांच्यावर प्रभुत्व मिळवावे, पण ते सर्व हौसेखातर.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री

    • प्रिय श्री० आलोक कोठारी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्याला लेख आवडला हे समजून आनंद झाला. आपण खडगपूरचे विद्यार्थी आहात हे कळून अधिकच आनंद झाला. मी १९७६ ते १९८१ या काळात खडगपूरला होतो. (आता फारच बदललंय असं ऐकलं.)

      मराठी माणसाचा न्यूनगंड कमी व्हावा या उद्देशाने हा लेख लिहिला होता, तो अमृतमंथन अनुदिनीवर प्रकाशित झाला.

      अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही पहावेत. आमच्या अमृतयात्री गटातील व इतर मित्रांनी मराठी या विषयावर लिहिलेले विविध लेख आहेत. त्यापैकी ०३.१ मराठी अस्मिता यावर्गातील लेख आपल्याला आवडतील असे वाटते. वाचून अवश्य अभिप्राय कळवावा.

      वेळोवेळी लेख प्रकाशित झाल्याबरोबर समजावा यासाठी आपण RSS Feedचा उपयोग करून घेऊ शकता. लेख आवडला (किंवा खटकला तरी) आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी अनुदिनीवरच संबंधित लेखाखाली आपण आपले प्रतिमत (Feedback) देऊ शकता. त्यामुळे आपल्या संवादाचा लाभ आपल्या इतर मित्रांनाही होऊ शकतो.

      आवडलेले लेख आपल्या गोतावळ्यातील इतर मराठीप्रेमी मित्रांना अवश्य अग्रेषित करा. मराठी माणसांत स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांच्या बद्दलच्या स्वाभिमानाचा वणवा जास्तीतजास्त पसरवायला हवा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री

      अमृतमंथन: https://amrutmanthan.wordpress.com/

  5. Namskar,
    Me pathavilela bhag ha Bharatachya Sanvidhnatil PART XII aahe jo ki HINDI bhasha hi UNION language he sangato,

    PART XVII
    OFFICIAL LANGUAGE
    CHAPTER I.—LANGUAGE OF THE UNION
    343. (1) The official language of the Union shall be
    Hindi in Devanagari script.

    Hindi bhashecha upayog don rajaynmadhil sanvaadasathi hou shakato
    CHAPTER II:
    346. The language for the time being authorised for
    use in the Union for official purposes shall be the official
    language for communication between one State and
    another State and between a State and the Union:
    Provided that if two or more States agree that the
    Hindi language should be the official language for
    communication between such States, that language may
    be used for such communication

    parantu khalil vidhan Rajyabhashelache mahatva sunischit kaarte,

    CHAPTER II.—REGIONAL LANGUAGES
    347. On a demand being made in that behalf the
    President may, if he is satisfied that a substantial
    proportion of the population of a State desire the use of
    any language spoken by them to be recognised by that
    State, direct that such language shall also be officially
    recognised throughout that State or any part thereof for
    such purpose as he may specify.

    Maharashtratil 85% janata tari marathi bhashik aahe mhanun aanakhi ek vidhan me khali jodato aahe,

    Use of Local Language
    20.1.20 The work of the Government, which involves or affects the local people, obviously must be carried on in the local language. This is even more important in a welfare State. It is necessary that all the forms, applications, letters, bills, notices, etc, are available in the local language as well as the official language. This is of particular relevance to the various departments of the Union Government as often this important aspect is lost sight of in a bid to bring about a mindless uniformity. It is equally relevant in the case of State Govern-ments also. In many of the States sizeable linguistic minorities are concentrated in certain areas. Unfortunately, overzealous action like painting road signs or issuing public notices only in Hindi or in State language, issuing municipal bills (even in the national capital) only in Hindi and retaliatory action in local language in some State capitals, increased bitterness.

    Mhanunach “Rajyabhasheche mahatv he sanvidhanhi manya karate” hya aaplya vidhanala dujora milato aahe.
    Maze uddisht fakt appalya vidhanala jod dene he hote. tari aapan te samjun ghyal ashi apeksha karto.
    Jai Hind, Jai Maharashtra

    Rajesh S Palshetkar

    • प्रिय श्री० राजेश पालशेतकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) अत्यंत आभारी आहे. आपण नमूद केलेले सर्व मुद्दे अत्यंत यथायोग्यच आहेत आणि ते इतर वाचकांनीही पहावेत म्हणजे त्यांची खात्री पटेल. आम्ही सर्व कायदेशीर बाबी तपासूनच हा लेख तयार केलेला आहे.

      मराठी माणसाच्या मनात हिंदी भाषेच्या पुढे एवढा खोलवर रुजलेला न्यूनगंड आहे की असे पुरावे देऊनच त्याला शुद्धीवर आणले पाहिजे आणि त्याचा आत्मविश्वास पुन्हा उद्दीपीत केला पाहिजे. स्वाभिमानाचा वणवा आपण सर्व मराठी माणसांच्या मनात पसरवला पाहिजे.

      अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही पहावेत. आमच्या अमृतयात्री गटातील व इतर मित्रांनी मराठी या विषयावर लिहिलेले विविध लेख आहेत. त्यापैकी ०३.१ मराठी अस्मिता यावर्गातील लेख आपल्याला आवडतील असे वाटते. वाचून अवश्य अभिप्राय कळवावा.

      वेळोवेळी लेख प्रकाशित झाल्याबरोबर तो आपल्याला समजावा यासाठी आपण RSS Feedचा उपयोग करून घेऊ शकता. लेख आवडला (किंवा खटकला तरी) आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी अनुदिनीवरच संबंधित लेखाखाली आपण आपले प्रतिमत (Feedback) देऊ शकता. त्यामुळे आपल्या संवादाचा लाभ आपल्या इतर मित्रांनाही होऊ शकतो.

      आवडलेले लेख आपल्या गोतावळ्यातील इतर मराठीप्रेमी मित्रांना अवश्य अग्रेषित करा. मराठी माणसांत स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांच्या बद्दलच्या स्वाभिमानाचा वणवा जास्तीतजास्त पसरवायला हवा.

      ता०क० आपण गुहागर तालुक्यातल्या पालशेतचे का?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री

      • सप्रेम नमस्कार,
        हो माझे मुळगाव गुहागर मधील पालशेतच आहे आणि मी राहण्यास मुंबई येथे आहे. मला पाठविलेल्या ई- पत्रात खालील उतारा माझ्या वाचनात आला, मी काही अधिक सांगणे नलगे कारण हा उताराच सर्व सांगण्यास समर्थ आहे.

        उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारखी राज्ये निर्माण करून राज्य पूनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विशमता निर्माण केली एवढेच नव्हे, तर उ.भारत आणि द.भारत असे दोन तट निर्माण केले. उ.भारतात हिंदी भाषेचे प्राबल्य आहे उलट द.भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात. हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे याची बहूतेक कुणालाही दखल नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या शेकडा ४८% लोकसंख्या हिंदी भाषिकांची आहे या वस्तुस्थितीचे समिक्षण केले तर एक गोष्ट चट्कन लक्षात येते की या मंड्ळाने एवढे श्रम करून उ.भारताचे संलग्निकरण आणि द.भारताचे तुटक तुट्क द्विपकल्प राज्ये निर्माण केले. उ.भारताचे हे वर्चस्व द.भारत सहन करेल काय?
        माझ्याकडे घटना निर्मीतीचे काम होते त्यावेळेची एक गुपीत घटना मी नमूद करू ईच्छितो. अर्थात गुपितभंगाचा आरोप मझ्यावर येणार नाही अशी अपेक्षा करतो. कांग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्विकारण्यासंबंधी ही चर्चा होती. घटनेचे ११५ वे कलम राष्ट्रभाषेसंबंधी आहे. या कलमावर जेवढी गरमागरम चर्चा झाली तेवढी कुठल्याही कलमावर झाली नाही. प्रदिर्घ चर्चेनंतर हे कलम मतांस टाकले आणि काय आश्चर्य! ७८ वि. ७८ असे मतदान झाले. कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही. त्यावर काही कालवधीत हाच प्रश्न पुन्हा कांग्रेस पक्षाच्या मतदानांस घातला आणि मतदान ७७ वि. ७८ असे झाले. केवळ एका मताने हिंदी ही राष्ट्रभाषा ठरली. या वस्तुस्थिती मुळे द.भारताचा उ.भारतावर किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल. उ.भारत संलग्न झाला आणि द.भारत विछिन्न राहीला आणि हिंदी व राजकारणात उ.भारताचे वर्चस्व असेच चालु राहिले तर परस्पर द्वेषभाव निर्माण झाला नाही तरंच नवल. केंद्रिय सरकारात एका राज्याला दुसय़्रा राज्यावर अशा आगंतुकपणे वर्चस्व चालवू देणे धोक्याचे आहे.
        घटक राज्ये समतोलाची राखण्यांस केंद्रीय शासनामध्ये काही तरतूद नसल्यामुळे, नवनिर्मीत विजोड राज्यांमुळे उ.प्रदेशाखेरीज ईतर राज्यांत अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल. सध्याच्या केंद्रीय शासनपध्दतीमुळे भारताच्या राजकारणांत उ.प्रदेश ईतर रांज्यांहून प्रबळ ठरेल ही भीती केवळ द.भारतीयांचीच नसून पंजाब, बंगाल व इतर राज्यांनीही व्यक्त केलेली आहे आणि ही भीती निराधार आहे असे कुणिही छातीठोकपणे सांगू शकत नाही. या भीतीचे निराकारण केले नाही आणि आत्ता विशेष उपाय योजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय ऐक्यांला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही, हे सत्य कुणिही लपवून ठेवू शकत नाही.
        मुंबईच काही बहूरंगी शहर नाही. कलकत्ता आणि मद्रास ही देखील मुंबईप्रमाणेच बहुरंगी आहेत. जर कलकत्ता प.बंगाल मध्ये राहू शकते आणि मद्रास हे मद्रास मधून काढून टाकता येवू शकत नाही, तर मग महाराष्ट्रात मुंबई रहाण्यास एवढे आकांड्तांडव का? प्रत्येक महाराष्ट्रीयन हाच प्रश्न विचारत आहे, या प्रश्नाला माझ्याकडे तरी काही उत्तर नाही. मात्र या समस्येमुळे एक शंका मनात उदभवते ती ही की, महाराष्ट्रीय राज्य करण्यांस असमर्थ आहेत असे कांग्रेस श्रेष्ठींना वाटत असावे. मराठी बाण्याचा हा अपमान आहे आणि हा अपमान ते कधीही सहन करणार नाहीत.
        महरष्ट्रीयेतरांच्या भांड्वलावर महाराष्ट्र उभारले गेले आहे असे म्हटले जाते. असेलंही कदाचीत! परंतू मद्रास हे काय मद्रासी भांडवलाने बांधले गेले आहे? आणि निव्वळ बंगाली भांडवलावर कलकत्ता निर्माण झाले आहे? युरोपियन देशांचे भांड्वल येथे गुंतविले गेले नसते तर ही शहरे स्मशान्वत राहिली असती. पण जेव्हा महाराष्ट्रीय मुंबईवर हक्क सांगतो तेव्हां हा भांड्वलशाही युक्तीवाद का पुढे केला जातो? मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रांत आहे हे लक्षांत ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी विज महाराष्ट्रांत निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातूनंच होतो, उद्योगधंद्यांसाठी कामगारांच पुरवठादेखील महाराष्ट्र करतो, महाराष्ट्राच्या मनांत आले तर मुंबईचे मोहिंजेदडो म्हणजे मेलेली नगरी होण्यास क्षणाचाही विलंब लागणार नाही.

        ——————————————————————————————————————————————
        भाषिक राज्य पुनर्रचना मिमांसा
        लेखक – ना. डॊ. बाबासाहेब आंबेडकर
        सन – १९५५

        कृपया आपले मत कळवावे.

        • प्रिय श्री० राजेश पालशेतकर यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हा भाग फारच निसर्गरम्य आहे.

          आपण आंबेडकरांच्या पुस्तकातील जो उतारा पाठवला आहे तो आपण स्वत: वाचून खात्री केली आहे का? तसे असेल तर हा फारच महत्त्वाचा ऐवज आहे. याच्या आजुबाजुला या विषयावरील जर काही संबंधित माहिती असेल तर ती सर्वच पाठवा. आपण ती अमृतमंथन अनुदिनीवर नक्कीच प्रसिद्ध करू. लोकांना ही आपण पुरवलेली बातमी वाचायला नक्कीच आवडेल किंबहुना सर्वांच्याच जानात त्यामुळे भर पडेल. डॉ० आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाचा हा आणखी एक मोठा पुरावा आहे.

          अत्यंत आभारी आहोत.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

  6. I was very very happy to learn that our Marathi is one of the National language among other fourteen National languages. Our own folks have to be blamed for treating the monther toung as stepmother’s langues. We have to more than alart for forcing everyone to be proud of Marathi language in everyday affairs.I am a Senior Citizen thereby expressing my views in English instead of Marathi by shear habbit. I am very ashemed of conveying in English.I am very proud of Marathi-Maharashtrian With regards

    • प्रिय श्रीमती सरोज कुलकर्णी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपला अभिप्राय वाचून अत्यंत आनंद वाटला. मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करणे हाच या लेखाचा उद्देश आहे. ’इंग्रजी भाषेचा विजय’हा लेख आपण वाचलात का?

      मराठी माणसाने स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड झटकून टाकून देऊन स्वराज्यात असताना शक्यतो सर्व ठिकाणी मायबोलीत बोलणे, लिहिणे केले पाहिजे. अगदी भाजीवाला, दुकानदार, हॉटेल, टपाल कार्यालय, एटीएम, बॅंका, रेलवे, बस, टॅक्सी, रिक्शा, रस्त्यावर, सरकारी कार्यालयात असे सर्वच ठिकाणी बोलताना आपली भाषाच वापरायची. आपण इतरांना आपली भाषा ऐकवली नाही तर ते ती बोलणार तरी कशी? इतर राज्यांत परप्रांतीय स्थानिक भाषा अशाच प्रकारे शिकतात.

      अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही पहावेत. आमच्या अमृतयात्री गटातील व इतर मित्रांनी मराठी या विषयावर लिहिलेले विविध लेख आहेत. त्यापैकी ०३.१ मराठी अस्मिता यावर्गातील लेख आपल्याला आवडतील असे वाटते. वाचून अवश्य अभिप्राय कळवावा.

      आवडलेले लेख आपल्या गोतावळ्यातील इतर मराठीप्रेमी मित्रांना अवश्य अग्रेषित करा. मराठी माणसांत स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांच्या बद्दलच्या स्वाभिमानाचा वणवा जास्तीतजास्त पसरवायला हवा.

      आभारी आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. नमस्कार
    मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.
    मी स्वतः आयआयटी मधील विद्यार्थी आहे. मी आयआयटी मद्रास मध्ये बीटेक करतोय.
    इथे मद्रास मध्या रस्त्यांवर,पटयांवर इत्यादी हिंदीचे अस्तित्वा कुठेही जाणवत नाही.
    इथे आल्यावर एक गोष्टा कळते, हिंदीची गरज भारताला नाही, हिंदीची गरज फक्ता भैय्यालच आहे कारण त्याला दुसरी कोणतीही भाषा येत नाही.
    माझे तर स्पष्टा मत आहे की आपण मराठीच्या नंतर इंग्रजिचाच वापर केला पाहिजे, कारण याचे दोन फायदे आहेत :-
    १) आज कुठेही नोकरीत वग्रे, इंग्रजीची गरज लागते, हिंदीची नाही.
    २) इंग्रजी परकी भाषा असल्या मुळे, मराठीला तिच्या पासून तसा काही धोका नाही, जसा हिंदिपासून आहे.

    हो, आणि आपण म्हटले की पुणे,मुंबईचे लोक अशुद्धा मराठी बोलतात व भाषेत इंग्रजीचा वापर करतात.
    मी स्वतः पुण्याचाच आहे आणि इंग्रजी माध्यम शाळेतच शिकलोय. इथे आयआयटी मध्ये मराठीत फार काही संवाद होत नाही.
    आपल्या कृपेने मला आजच जाणीव झाळी की मला माझी मातृभाषा नीट येत नाही. ही जाणीव करून दिल्या बद्दल मी आपले आभार मानत आहे.

    काही सूचना
    १) माझे मूळ शहर पुणे आहे आणि पुणे नाही. हे शुद्धा मराठी बोलणार्या कोल्हापूर्वाग्रेच्या लोकांना सांगून सांगून तकलो आहे.
    २) मी पुण्याचा असल्या मुळे आपोआप माझी मराठी अशुद्धा आहे. त्या मुळे वरील उतर्यात काही चुका असल्यास क्षमा करावे.

    • वरील प्रतिक्रियेत सूचना एक अशी पाहिजे होती
      १) माझे मूळ शहर पुणे आहे आणि ‘पुने’ नाही. हे शुद्धा मराठी बोलणार्या कोल्हापूर्वाग्रेच्या लोकांना सांगून सांगून थकलो आहे.

      • प्रिय श्री० सागर वझे यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        भाषेच्या शुद्धाशुद्धतेविषयी वरवर विचार न करता थोडे अधिक खोलवर जाऊन करायला पाहिजे. कोणाचे उच्चार शुद्ध हे कोणी ठरवायचे? मुंबई-पुण्याच्या (मी तिथलाच आहे) मंडळींना हे अधिकार कोणी दिले? पु० ल० देशपांडे म्हणाले होते (असे म्हणतात) की “नव्हतं हे बरोबर तर मग व्हतं हे चूक कसे?” राणीच्या इंग्रजीमधील अनेक शब्दांची स्पेलिंगे व उच्चार अमेरिकी लोकांनी बदलले. colour चे स्पेलिंग color केले. ’ब्रान्च’चा उच्चार ’ब्रॅन्च’ केला. दोघेही एकमेकात शुद्धाशुद्धतेवरून भांडत असतात.

        म्हणून अशा क्षुल्लक मुद्द्यांवरून आपापसात भांडण्यापेक्षा लहानसहान भेदाभेद सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन आपल्यावर अन्याय करणार्‍या, मराठीला आमच्याच राज्यात दुय्यम-तिय्यम स्थान देणार्‍या, तिची उपेक्षा-अपमान करणार्‍या राजकारणी व इतर मंडळींशी लढा उभारायला पाहिजे. इतर राज्यांप्रमाणे त्यांच्यावर दबाव आणला तरच ते मराठी ’माणूस-भाषा-संस्कृती’साठी काही करतील अन्यथा त्यांना स्वार्थाशिवाय इतर काहीही भावना नसतात.

        शिवाय भाषेच्या उच्चारावरून चुकांबद्दल चर्चा करण्यापेक्षा स्वतःची भाषा सुधारण्यावर भर द्यावा. त्याबाबतीत एकमेकांना मदत करावी. योग्य मराठी शब्द सुचत नसतील तर ते टिपून ठेऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. इंग्रजी भाषा चांगली येत नसेल तर आपल्याला लाज वाटते पण मातृभाषा नीट येत नसेल तर त्याबद्दल काहीही खंत वाटत नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. स्वभाषेबद्दल अभिमान असेल तर तिचे वाचन करून, बोलण्या-लिहिण्याचा सराव करून तीवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करावा. (आपण मराठीत लिहू शकता ह्याचे मला कौतुकाश्चर्य वाटले.)

        आभारी आहे.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री

    • प्रिय श्री० सागर वझे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्याला लेख आवडला हे समजून आनंद झाला. आपणसुद्धा आय०आय०टी०चे विद्यार्थी आहात हे कळून अधिकच आनंद झाला.

      मराठी माणसाचा न्यूनगंड कमी व्हावा या उद्देशाने हा लेख लिहिला होता.

      आपण इंग्रजीवर अतीच अवलंबून आहोत हे आपले दुर्दैव (किंबहुना अकर्तृत्व) आहे. या विषयी याच अनुदिनीवरील खालील दोन लेख नीट वाचा. त्यानंतर इच्छा असल्यास आपण या मुद्द्यावर चर्चा करू.

      १. इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

      २. जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

      अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही पहावेत. आमच्या अमृतयात्री गटातील व इतर मित्रांनी मराठी या विषयावर लिहिलेले विविध लेख आहेत. त्यापैकी ०३.१ मराठी अस्मिता या वर्गातील लेख आपल्याला आवडतील असे वाटते. वाचून अवश्य अभिप्राय कळवावा.

      वेळोवेळी लेख प्रकाशित झाल्याबरोबर समजावा यासाठी आपण RSS Feedचा उपयोग करून घेऊ शकता. लेख आवडला (किंवा खटकला तरी) आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी अनुदिनीवरच संबंधित लेखाखाली आपण आपले प्रतिमत (Feedback) देऊ शकता. त्यामुळे आपल्या संवादाचा लाभ आपल्या इतर मित्रांनाही होऊ शकतो.

      आवडलेले लेख आपल्या गोतावळ्यातील इतर मराठीप्रेमी मित्रांना अवश्य अग्रेषित करा. मराठी माणसांत स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांच्या बद्दलच्या स्वाभिमानाचा वणवा जास्तीतजास्त पसरवायला हवा.

      (ता०क० आपल्या दोन्ही सूचनांचा अर्थ नीटसा समजला नाही. त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.)

      क०लो०अ०

      – अमृतयात्री

  8. प्रिय सुमित देशपांडे साो.
    भारतासारख्या देशात जिथे हजारो भाषा आहेत तिथे एक भाषा अशी नको जी जोडु शकेल? या आपण विचारलेल्या प्रश़ाचे उत्तर आपणच दिले तर फार आनंद होईल.
    तुमचे म्हणणे रास्त आहे. परंतू अशी एक भाषा (हिन्दी) सर्व भारतीयांना अनिवार्य करून भारत जोडला जाईल का? याचाही विचार व्हावा. तुम्हाला हिन्दी समजते (असे गृहीत धरून) तुम्ही उर्वरीत अनेक भाषीय भारतीयांना गौण समजण्याची चुक करता आहात का? अनेक दिवस माझाही असा गैरसमज होता की मला हिन्दी येते परंतू कोसला का घोसला चित्रपटामधील “दुनिया उत्तपटांगा’ या गाण्यामधील उत्तपटांग या शब्दाचा अर्थ मी खूप हिन्दी भाषिकांना विचारला फक्त एक हिन्दी प्राध्यापक त्याचा अर्थ मला सांगू शकला. आता बोला.
    अशी कोणती भाषा भारतात आहे जिच्यावर एकमत होऊ शकेल? अशी कोणती भाषा जी ओरीसामधील शेतकरी किंवा मणिपूरमधील एखादा दुकानदार संवाद म्हणून बोलू शकेल? अशी कोणती एकच भाषा जी काश्मिरी लोक आणि कन्याकुमारीतील माणसे बोलु शकतील?
    या प्रश्र्नाचे उत्तर म्हणजे पुन्हा अनेक प्रश्र्न विचारावेसे वाटतात. असा कोणता पोषाख जो राष्ट्रीय पोषाख असू शकेल? असे कोणते अन्न जे राष्ट्रीय अन्न असू शकेल? जिथे महाराष्ट्रात 40 कोसांवर भाषा बदलते, पुण्याची मराठी वेगळी, नाशिकची मराठी वेगळी, मराठवाड्यात तिचं मराठी मऱ्हाटी होऊन जाते, मुंबईमधली मराठी कॉस्मोपोलिटीन आहे आणि खान्देशातली मराठी अहिराणीत सजून येते म्हणून काही महाराष्ट्र धर्म कोणी विसरून जात नाही. मराठी भाषा गुजरातच्या सिमेवर गुर्जरी होते आणि कर्नाटकाच्या सिमेवर कानडी स्वरात मराठी ऐकू येते. हेच तर भारतामधील भाषांचे सौंदर्य आणि वैभव आहे. इतक्या विविध भाषा असूनदेखील सबंध भारत एका राष्ट्रीयत्वात बांधला गेला आहे. आणि ह्याच प्रादेशीक अस्मिता भारताला एकत्र बांधून ठेवतात हे विसरून चालणार नाही.
    भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तो तसाच रहावा. प्रस्तुत लेखक हिंदीचा दुस्वास करीत नसून हिन्दी भाषा देखील हिंदी भाषिक राज्यांची मातृभाषा आहे असेच मानतो. याउलट आपण आपल्या प्रतिक्रीयेमध्ये असे म्हटले आहे की हिन्दी भाषा सर्व भारतीयांना अनिवार्य करा म्हणून?
    आपल्या प्रतिक्रीयेमधील ओळ – Mala vaatata, ashe lekh lokaan samor maandnya sobatach aapan lokaanna saglyaach bhashaanna samaan lekhnyachi shikvan pan dili pahije. आता तुम्हीच सांगा प्रस्तुत लेखकाने सांगीतलेले म्हणणे आणि तुम्ही सुचवलेली ओळ विरोधाभास वाटत नाही का? प्रस्तुत लेखक कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत नाही असे मला वाटते किंबहुना कोणत्याही प्रकारची सवंग लोकप्रियता मिळवण्याचा हेतु त्यांचा नाही. मीदेखील तुमच्यासारखाच नेटकर आहे आणि म्हणूनच हा सर्व पत्रप्रपंच केला आहे. राग नसावा, लोभ आहेच प्रेम मात्र वृद्धींगत व्हावे.
    असल्या कॉन्ट्रो इश्यु वर ऍलोपॅथीक उपचार चालत नाहीत. त्याकरीता रोगावर एकाग्रता करावी लागते. सूज उतरावी म्हणून औषधोपचार करण्यापेक्षा, सूज कशामुळे आली आहे त्या रोगावर कॉन्स्न्ट्रेट करणे भाग आहे. आणि म्हणूनच फक्त (कशीही करून) उत्तरे मिळाली पाहिजेत या हव्यासापोटी मुळ प्रश्र्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. “जननी जन्मभूमिश्र्च स्वर्गात्‌ अपि गरियसि’ म्हणजेच आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते असे सुभाषितकारांनी म्हटले आहे.

    • प्रित
      ,
      सलील कुलकर्णी
       
      िद
      . 15 नोव्हेंबर 2009 रोजी लोकसत्त्ााच्या लोकमुद्रा पुरवणीत िहंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा.. या लेखाबद्दल सवप्रर्थम मी तुमचे आभार मानतो. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे तमाम भारतीय जनतेला समजावून सांगणे या काळात गरजेचे झालेले आहे. दुर्देवाने लोकसत्त्ाा मराठी अंकात ते मराठीमधून आलेले असल्याने फक्त महाराष्ट्रातच त्याचा प्रचार प्रसार न होता सदर लेख इंग्रजी, हिंदी तसेच भारतातील इतर राज्यातील वर्तमानपत्रात त्या त्या भाषेत प्रसारीत व्हावा अशी मनोमन इच्छा.
      हिंदी ही राष्ट्रभाषा नसून केवळ कार्यालयनीन कामकाजाची भाषा आहे
      . (अर्थातच देवनागरी लिपीतून आणि गरज पडेल ितथे इंग्रजी भाषांतरासह) असा दर्जा हिंदी भाषेस आहे. परंतू बहुसंख्य भारतात (अगदी महाराष्ट्रातही) हिंदी भाषा समजत नाही किंवा शुद्ध बोलता येत नाही हे वास्तव आहे. महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी हिंदी ही बंबैया िहंदी असून बरेचसे राजकीय पुढारी देखील याच बंबैया िहन्दीमधून लोकांशी संवाद साधतात याला सध्याच्या राजकारणात एकही पुढारी अपवाद नाही असेच खेदाने म्हणावे लागेल.
      तुमचा लेख वाचल्याने आता तरी समाजातील सुजाण नागरीकांनी बोध घ्यावा अशी परिस्थीती आहे
      . मला आजदेखील आश्र्चर्य वाटते ते म्हणजे भारतीय रेलवे, स्टेट बॅंक, देना बॅंक तसेच आपण नमूद केल्याप्रमाणे टपाल खाते व इतरही अनेक हिंदी समर्थक आपल्या कार्यालयांमध्ये हिंदीचा आग्रह धरतात, हिंदी भाषेतून अर्ज िलहा म्हणून सरळ सरळ तसा बोर्ड आपल्या कार्यालयात कसा लावतात? अशा विविध कार्यालयांमध्ये त्यातील िवभागांच्या नावांच्या पाट्या हिंदी भाषेमधून बघायला िमळतात. (आता त्यांनी त्या पाट्या मराठीमध्ये िलहील्या आहेत असा कांगावा करू नये कारण त्या सरळ सरळ हिंदी भाषेत भाषांतरीत आहे. उदा. पुछताछ, गंतव्य स्थान इ.)
      महाराष्ट्रामध्ये मराठीतून पाट्या लावण्याच्या िनयमाची कशी वाट लावली आहे ते बघता राज्यातील धडाडीचे नेत्यांनीही मराठी बाण्याचा केवळ एक खेळ करून ठेवला आहे असेच म्हणावे लागेल
      . मराठीतून पाट्या लावा याचा अर्थ मराठी भाषेत पाट्या लावा असा आहे. परंतू शासकीय कार्यालयातील अिधकारी सोयीचा अर्थ लावून मोकळे झाले आहे. उदा. पंकज टी हाऊस हे इंग्रजीचे देवनागरी िलपीमध्ये झालेले रूपांतर आहे परंतू जर मराठीमध्ये भाषांतर करावयाचे झाल्यास पंकज चहा असे असावयास हवे. नोकीया केअर सेंटर यातील नोकीया हा शब्द कंपनीचे नाव असल्याने तो देवनागरी िलपीमध्ये लििहण्यास प्रत्यवाय नाही परंतू केअर सेंटर चे मराठी रूपांतर मात्र हवे. उद्या हिंदी भाषीक माणसाने सुधाकर जुता सेंटर चे मराठीमध्येही सुधाकर जुता सेंटर असे नाव ठेवल्यास आपण कपाळावर हात मारून नाही घेणार काय? प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये सुधाकर चप्पल चे दुकान असे म्हणण्यास लाज का वाटावी? मराठीसाठी भांडणारे मराठी नेते केवळ या देवनागरी लिपी आिण मराठी भाषा यामधील अस्पष्ट िसमारेषांमध्ये राहून तमाम मराठी (तरुण) बांधवांना अफुच्या गोळ्याच तर नाही खाऊ घालत आहेत? याचाही िवचार व्हावा.
      अजून एक मुद्दा मला तुमच्याशी चर्चा करावासा वाटतो
      . ज्याप्रमाणे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेचा अवलंब करून भारतामध्ये राज्य िनर्माण करण्यात आली त्याचप्रमाणे भारतीय पंतप्रधानाचे पद हे देखील राज्यवार रचनेमधून िनर्माण केले पाहिजे होते का? फक्त उत्त्ारभारतीय नेत्यांनी पंतप्रधान पदावर बसण्यापेक्षा दर वर्षी किंवा एखाद्या वििशष्ट कालावधीनंतर लोकसभेत बहुमताने िनवडून गेलेल्या पक्षाने पक्षामधूनच वििवध राज्यातील धुरंधर नेत्यांना पंतप्रधान पद देण्याविषयी कायदा करायला हवा का? ज्या योगे सर्व राज्यांना केंद्रामध्ये नििर्ववाद आपला नेता पाठवता येईल.
      श्रीनिवास गर्गे, Nashik

      • प्रिय श्री० श्रीनिवास गर्गे,

        सप्रेम नमस्कार.

        आपण मांडलेल्या सर्वच मतांवर व्यापक चर्चा व्हायला हवी. मराठीच्या प्रश्नांवर केवळ मातृभाषेच्या प्रेमाखातर (राजकीय उद्देशाने नव्हे) चर्चा, कृती, करण्यासाठी (व त्यानुसार प्रसार माध्यमे, राजकीय पक्ष, सामाजिक पुढारी, सरकारी संस्था यांच्यावर दबाव घालण्यासाठी) मराठी स्वभाषा व स्वसंस्कृतीचा अभिमान असणार्‍या सामान्य मराठी नागरिकांसाठी एखादा विचारमंच सुरू करून त्यावर चर्चा, कृतीयोजना, यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी (facilitate) अशी आम्हा अमृतयात्री गटाचा विचार आहे. तसे झाल्यास त्यात आपल्यासारख्या मंडळींनी अवश्य भाग घ्यावा.

        क०लो०अ०

        अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० श्रीनिवास गर्गे,

      सप्रेम नमस्कार.

      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. आपण विचारलेले प्रश्न अनेक भारतीयांच्या मनात येत असतात. त्या सर्वांचा अभ्यास करून महात्मा गांधींसारखे थोर समाजकारणी आणि प्रस्तुत लेखात श्री० कुळकर्णींनी उल्लेख केलेल्या विविध समित्या यांनी अनेकतेमधून एकता साधण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्येक राज्याने आपापली भाषा, आपापली संस्कृती जोपासावी, तिचे संवर्धन करावे, आणि याप्रकारे संपूर्ण भारतातील विविध भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन होईल. प्रत्येकाने आपापले घर व परिसर स्वच्छ ठेवला की संपूर्ण गाव स्वच्छ राहते. प्रत्येकाने आपापल्या मुलांवर सुसंस्कार केले की संपूर्ण गावातील पिढी सुसंस्कृत होते, तसेच काहीसे, पण त्याहून थोड्या अधिक व्यापक पातळीवर. कोणीही आपले घर अस्वच्छ ठेऊन दुसर्‍याचे घर स्वच्छ करण्याची, किंवा आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करून शेजार्‍याच्या मुलाची कालजी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक मुलाला कसे वाढवायचे हे त्याच्या आई-वडिलांनाच सर्वात योग्य रीतीने समजते, आणि त्यांनीच ती जबाबदारी पार पाडणे हे सर्वाधिक योग्य ठरते. हे तसे साधे-सोपे-नैसर्गिक तत्त्व आहे.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

    • Bhartiyanna kalnarya kuthlya hi bhaashe cha vichaar kela tar hindi hich bhasha saglyaat jaasta lokanna samajte. Tyamule hindi la rashtra bhasha banavun tila jaastit jaasta lokaan paryanta pohochavne hech saglyaat soyiche raahil.
      ……
      …..
      …..
      …..
      Its better to be practical than conservative and preach the same for others to be aware and understand.

      • प्रिय श्री० सुमित देशपांडे,

        सप्रेम नमस्कार.

        प्रस्तुत लेख हा पूर्णपणे कायदेशीर तरतुदी आणि वस्तुस्थिती यावर आधारित आहे. त्यामुळे आपले पत्र हे अप्रस्तुत, असंबद्ध ठरते. असे पत्र या मंचावर या संदर्भात प्रकाशित करणे उचित होणार नाही.

        क्षमस्व.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री

      • Sumeet deshapande yana ha vishayach samajala nahi ase watate. maharashtrat sagalyana kalanari bhasha hi MARATHICH aahe.Tyamule Ittar bhashecha prashnach yet naahi.
        Kimbhuna Maharashtra Rajy shashan sevet sarvana MARATHI madhye ch patra vyavahar karnyachi sakti keli pahije, protsahan dile pahije.MARATHI Vishay gheun B.A./M.A.honarana pratham pradhanya dile pahije.Bsc,MSc, B.A.,M.A.B.com,m.com,ya padavyasathi kiman ek praband MARATHITUN sadar karnyachi sakti keli pahije aani ashya PADAVIDHARAKANA SHAHSAN sevet pradhany,Padonatimadhye Pradhanya dile pahije. Yasathi aapan prayatna karane jaruriche aahe.

        • प्रिय प्रिया पाठक यांसी.

          सप्रेम नमस्कार.

          तुम्ही, श्री० सुमीत देशपांडे, आपण सर्वच मायबोलीचे प्रेम या एकाच कारणाने एकत्र आलो आहोत. आपल्या सर्वांचे घ्येय एकच आहे. कदाचित मार्ग भिन्न असू शकतात. चर्चेअंती आपल्याला आपला मार्ग एकच असू शकतो असे वाटलं तर आपण एकाच गाडीचं तिकिट काढून एकाच गाडीने ध्येयाप्रती प्रवास करू. आपले मार्ग भिन्न आहेत असं वाटलं तर वेगवेगळ्या गाड्यांनी जावे लागेल, एवढा्च काय तो फरक.

          देशाच्या पातळीवर परिशिष्ट-८ मधील २२ भाषा असल्या तरी राज्यस्तरावर एकच भाषाआहे आणि ती म्हणजे राज्यभाषा. भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार तमिळांनी तमिळची, बंगालींनी बंगालीची, मराठींनी मराठींनी मराठीची जोपासना करावी. प्रत्येकाने आपापल्या मुलावर योग्य संस्कार करून त्याला आदर्श नागरिक बनवले तर संपूर्ण देशाची पुढील पिढी आदर्श असू शकते. त्यासाठी आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करून इतरांच्या मुलांच्यामागे धावण्यात अर्थ नाही.

          आपले सर्व विचार योग्यच आहेत. आपल्या भाषेसाठी आणि भाषा बांधवांसाठी योग्य ती कृती करण्यास शासनाला फक्त आपणच भाग पाडू शकतो. मराठीप्रेमी सामान्य माणसांच्या विचारमंथनासाठी आणि कृतियोजनेसाठी एखादा चर्चामंच सुरू करण्याचा विचार अमृतमंथन अनुदिनीच्या अमृतयात्री गटाद्वारे चालू आहे. अमृतमंथन अनुदिनीवरीललेखांवर लक्ष ठेवा. तशा बिनराजकीय गटात आपणही सहभागी होऊ शकता.

          भाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि लिहिणे करायला पाहिजे.

          शाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर बराहाच्या मदतीने मराठीतून लिहिणे फारच सोपे आहे. अमृतमंथनावरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख पहा. अनेकांनी या माहितीच्या सहाय्याने मराठी लेखन सुरू केले आहे. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.

          कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. शुभस्य शीघ्रम्‌I

          आभारी आहोत.

          क०लो०अ०

          अमृतयात्री गट

  9. Tuncha ha lekh prasiddha zalyane far durmil ashi mahihi amchasarkhya samanya mansanpryant pochli tyabaddal abhari ahe. me 100% tumcha matashi sahmat ahe, ka mhnun apan apli rajyabhasha sodun ABU AZMI sarkhya rajkarni cha mhanyanusar vagun aplya marathi bhashecha apman karava.mala yethe hindi bhashecha apmaan karaycha ha hetu nahi pan marathi la milnare kami mahattva hi apan sahan karta kama naye.mala abhimaan ahe me marathi ahe yacha n mala ase vate ki apan dusransati aplya vyavharachi bhasha badlu naye n shaley jivnat hi marathi la duyyam sthan milu naye mhanun marathi hi bhasha optional na thevta ti saktichi karayla havi.

    • प्रिय श्रद्धा तळेले यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आम्ही आपल्या उत्स्फूर्त प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत. आपली सर्व मते योग्यच आहेत. आपल्या भाषेसाठी आणि भाषा बांधवांसाठी योग्य ती कृती करण्यास शासनाला फक्त आपणच भाग पाडू शकतो.

      मराठी माणसाने स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड टाकून देऊन स्वराज्यात असताना शक्यतो सर्व ठिकाणी मायबोलीत बोलणे, लिहिणे केले पाहिजे. अगदी भाजीवाला, दुकानदार, हॉटेल, टपाल कार्यालय, एटीएम, बॅंका, रेलवे, बस, टॅक्सी, रिक्शा, रस्त्यावर, सरकारी कार्यालयात असे सर्वच ठिकाणी बोलताना आपली भाषाच वापरायची. आपण इतरांना आपली भाषा ऐकवली नाही तर ते ती शिकणार तरी कशी? इतर राज्यांत परप्रांतीय स्थानिक भाषा अशाच प्रकारे शिकतात. 

      मराठीप्रेमी सामान्य माणसांच्या विचारमंथनासाठी आणि कृतियोजनेसाठी एखादा चर्चामंच सुरू करण्याचा विचार अमृतमंथन अनुदिनीच्या अमृतयात्री गटाद्वारे चालू आहे. अमृतमंथन अनुदिनीवरीललेखांवर लक्ष ठेवा. तशा बिनराजकीय गटात आपणही सहभागी होऊ शकता.

      भाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि लिहिणे करायला पाहिजे.

      शाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर बराहाच्या मदतीने मराठीतून लिहिणे फारच सोपे आहे. अमृतमंथनावरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख पहा. अनेकांनी या माहितीच्या सहाय्याने मराठी लेखन सुरू केले आहे. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.

      कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. शुभस्य शीघ्रम्‌I  

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

  10. महाराष्ट्र कसा ‍निर्माण झाला ? एक दृष्टीक्षेपक॰॰॰
    मुंबईसह महाराष्ट्र कसा ‍निर्माण झाला हे या पार्श्र्वभूमीवर बघणे रंजक ठरेल. याच वषीँच्या महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंक 2009 मध्ये ‘अशी झुंज अशी माणसे’ हा लेख वाचून अक्षरशः डोळे उघडले. रोझा देशपांडे यांनी (म्हणजेच डॉ. डांगे यांच्या कन्या) यांनी हा लेख लिहीला आहे. त्याच लेखातील हे काही उतारे॰॰॰ जसेच्या तसे॰॰॰ वाचकांसाठी ॰॰॰॰ (अंक मिळाल्यास संपूर्ण लेख आवर्जून वाचावा असा आहे.)
    मराठी माणसांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये रक्त सांडले आहेच परंतू महाराष्ट्र ‍मिळावा म्हणूनही सलग ६ वर्षे रक्त सांडले आहे. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर राजेंद्रबाबु धार यांनी प्रांतरचना करतांना महाराष्ट्राचा मुंबईवर हक्क नाही असे सांगून मुक्ताफळे उधळली होती. नंतर नेहरू. पटेल यांच्या जेव्हीपी कमीटीने अस्तित्वात नसलेल्या तेलगु भाषिकांना राज्य ‍दिले परंतू अस्तित्वात असलेला मराठी प्रांत त्यांना ‍दिसला नाही. तत्कालिन कॉंग्रेस पक्षामध्ये राहूनही शंकरराव देवांनी संयुक्त महाराष्ट्र ‍निर्माण व्हावा म्हणून संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली होती. मुंबई बेळगांव. कारवार. ‍विदर्भ मराठवाडा ‍निपाणी मुळतापी भैसदेही यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही गर्जना सबंध महाराष्ट्रात त्याकाळी गर्जु लागली होती. कॉ. श्रीपाद डांगे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच दरम्यान १९५५ मध्ये केली.
    या चळवळीचे नेतृत्व त्याकाळातील अस्तित्वात असलेल्या सर्व पक्षांतील धुरंधर नेत्यांनी केले. त्यांचे सेनापती होते वयोवृद्ध नेते सेनापती बापट त्यांचे बरोबर कॉ. डांगे, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील, उद्धवराव पाटील, दत्ता देशमुख, एस.के.‍लिमये, दाजीबा देसाई, आर.डी. भंडारे, दादासाहेब गायकवाड, लालजी पेंडसे, एस.जी. सदरदेसाई, भाऊसाहेब राऊत, एस.जी.पाटकर, गुलाबराव गणाचार्य, बाबुराव जगताप, के.नी. जोगळेकर, जी.एल.रेड्डी, तारा रेड्डी, प्रेमा पुरव, अहिल्या रांगणेकर अशा अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली मराठी जनतेने या लढ्याचे रणशिंग फुंकले होते.
    18 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबई ‍विधानसभेच्या अधिवेशनात ‍त्रिराज्य योजना मान्य करवून घेण्याची जबाबदारी मोरारजी देसाईंवर होती. ही योजना मंजूर होऊ द्यायची नाही असा महाराष्ट्रातील जनतेने ‍निर्धार केला होता. मोठी चळवळ झाली, जनक्षोभ उसळला. मोरारजी सरकारने महाराष्ट्रातील जनतेवर लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या परंतू महाराष्ट्रातील जनतेचा ‍निर्धार कमी झाला नाही. ‍विधानसभेचे कामकाज 21 नोव्हेंबरपर्यंत तहकुब करण्यात आले. 21 तारखेला ‍विधानसभेवर पुन्हा मोर्चा नेण्याचा ‍निर्धार कृती समितीने केला. हे पाहून मोरारजी देसाई यांनी आदल्या ‍दिवशी चौपाटीवर सभा घेतली आणि याच सभेत आजच काय पण पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, असे तारे तोडले. भाषण सुरु असतांना उत्तरादाखल त्यांच्यावर जोड्यांचा वर्षाव झाला हे वेगळे सांगायला नको.
    नंतर मात्र मोरारजी सरकारने चळवळीचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला. आजही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाषिक अस्मितेच्या चळवळी होतात तेव्हा तेव्हा केंद्र सरकार चळवळीचे नेतृत्व संपवण्याचे प्रयत्न करते हा इतिहास आहे. ‍किंबहुना राज्यात ‍डोईजड झालेले स्वपक्षातील असंख्य मंत्री केंद्रात नेऊन मेणाचे पुतळे केल्याचा इतिहास ‍विसरून चालणार नाही. नाहीतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या यशवंतराव चव्हाणांसारखा धुरंधर नेता त्या सर्वोच्च पदाच्या अगदी जवळ जाऊनही ‍विराजमान होऊ शकला नाही. उत्तम प्रशासक असलेल्या शरद पवारांसारखा नेता पक्षात ज्येष्ठ असूनही फारसे लोकप्रिय नसलेले नरसिंह राव पंतप्रधान झाले हा इतिहास फार दूरचा नाही. पवारांनी एकदा सीताराम केसरी यांच्या ‍विरोधात कॉंग्रेस अध्यक्षपदाची ‍निवडणूक लढवून पराभव पाहिला आहे. अध्यक्षपद ‍मिळाल्यावर पंतप्रधानपद ‍मिळवणे ‍तितके अवघड नव्हते, असो.
    काही ‍दिवसांनी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली आणि पुन्हा जनक्षोभ उसळला. 1956 च्या जानेवारीत समितीचे 90 लोक ठार झाले. महाराष्ट्र ‍निर्माण करण्यासाठी एकंदरीत 106 हुतात्म्यांचा नरबळी मोरारजी देसाईंनी घेतला आणि सुमारे दहा हजार सत्याग्रहींना अटक झाली.
    याचदरम्यान नेहरूंचे चौपाटीवर भाषण होते. सभेच्या मार्गावर समितीची ‍निदर्शने करण्यात आली. पंडीत नेहरूंना काळ्या पतांकांशिवाय काही ‍दिसत नव्हते. आतापर्यंत हार आणि टाळ्यांची सवय असलेल्या नेहरूंना हा देखावा असह्य झाला. याच कार्यक्रमात ‍निदर्शने करणारया लोकांना नेहरूंनी कमीने, बत्तमीजे, बेईमान अशा ‍शिव्या ‍दिल्या. पुढे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य ‍निर्माण झाले हे सर्वश्रृत आहे. परंतू मराठी जनतेला यासाठीही भाषावार प्रांतनिर्मिती होत असतांना स्वहक्कासाठी भांडावे लागले आहे हे ‍विसरून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांची संख्या कमी करण्याच्या वल्गना कोणीही उत्तरभारतीय करतो आणि आज साठ वर्षानंतरही भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर ‍निर्मित महाराष्ट्राला मराठी भाषेच्या न्याय्य हक्कासाठी भांडावे लागत आहे. हे कशाचे द्योतक आहे?

    संकलन : श्रीनिवास गर्गे. नाशिक

    • प्रिय श्री० श्रीनिवास गर्गे,

      सप्रेम नमस्कार.

      आपण उद्धृत केलेल्या या लेखांशाबद्दल आभार. ही सर्व फारच महत्त्वाची माहिती आहे. अशी सर्व महत्त्वाची माहिती काळाच्या पडद्याआड नाहीशी होऊन जाण्य़ाआधी ती पुनर्संकलित व पुनर्प्रकाशित व्हायला हवी.

      वास्तविकतः संयुक्त महाराष्ट्राच्या लढा ही स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रासंबंधीची सर्वात महत्त्वाची घटना. परंतु तरीही त्या यशस्वी लढ्याचा इतिहास व त्यासंबंधातील सविस्तर माहिती ही महाराष्ट्राच्या शासनकर्त्यांनी नेहमीच दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात त्यामागची कारणे अगदी स्पष्टच आहेत.

      आता शासनावर व इतर राजकारण्यांवर अवलंबून न राहता आपण सामान्यजनांनीच समाजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.

      अत्यंत आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  11. माझा नागपुर मधील अनुभव मराठीच्या बाबतीत खुपच खराब आहे ! अक्षरशः लोकांना मराठीत बोलायला लाज वाटते .
    माझे कित्येक मित्र जे मराठी आहेत ते एकमेकांशी हिंदीत बोलतात . तिथे असे सगळीकडेच दिसेल . त्याना लाज वाटते कि forward दाखवायचे असते माहिती नाही . राज ठाकरेंनी मराठीला चांगलेच promote keley . त्यांचेही आभार मानायला हवे आपल्याला ! साधा विचार करा कि ५ वर्षांपूर्वी आज तक होते , कित्येक हिंदी बातम्यांच्या वाहिन्या होत्या पण मराठीत एकही बातम्यांची वाहिनी नव्हती , त्या आता आहेत ! मराठीला जोपासा एवढेच म्हणणे आहे !
    जय हिंद ! जय महाराष्ट्र !

    • प्रिय श्री० वैभव यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अमृतमंथन परिवारात आणखी एका मराठीप्रेमीचा समावेश झाल्याबद्दल आनंद झाला. आपले स्वागत आहे.

      मराठी माणसाला स्वभाषेबद्दल व स्वसंस्कृतीबद्दल असलेल्या न्यूनगंडाबद्दल खरोखरच सखेदाश्चर्य वाटते. मराठी भाषा ही एक अत्यंत संपन्न भाषा आहे. महाराष्ट्र प्रदेशही संस्कृती, इतिहास, परंपरा इत्यादी सर्वच दृष्टींनी उन्नत व संपन्न आहे. असे असूनही मराठी माणसाला मराठीबद्दल कमीपणा व हिंदीबद्दल मोठेपणा का वाटावा? हिंदी भाषा, हिंदी प्रदेश हे मराठीपेक्षा अत्यंत प्रगत, उन्नत आहेत का? तर तसे मुळीच नाही. ही गोष्ट ही मूर्ख मंडळी का ध्यानात घेत नाहीत?

      मराठीत वृत्तवाहिन्या निघाल्या खर्‍या, पण त्या मराठीचा उत्कर्ष साधण्याऐवजी हिंदी व इंग्रजीचा प्रसारच करून सामान्य मराठी माणसाच्या मनात मराठीबद्दल न्यूनगंड वाढवण्याचेच काम करीत असतात. ब्यूरो चीफ, प्रिन्सिपल कॉरस्पॉंण्डण्ट, पर्दाफाश असले शब्द वापरून ते कशी काय मराठीची जोपासना करणार? हे असे मराठीत नसलेले अनावश्यक शब्द, मराठीत योग्य प्रतिशब्द असतानाही, का बरे आमच्यावर लादतात? ही मंडळी विसाव्या शतकातील एकाहून एक थोर अशा मराठीतील पत्रकारांची परंपरा मोडीत काढायला का निघाली आहेत?

      असो. आपण आपल्या परीने यामध्ये काही तरी सुधारणा करण्यासाठी, यावर तोडगा शोधून काढण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपण खालील लेख वाचले आहेत काय?

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/
      https://amrutmanthan.wordpress.com/2010/06/01/आपल्या-बॅंकेचे-मूल्यांकन/
      https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/27/मराठीचा-उत्कर्ष-कसा-कराव/
      https://amrutmanthan.wordpress.com/2010/07/11/मातृभाषेचं-मानवी-जीवनातल/
      https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/19/खरंच-आपण-स्वतंत्र-झालो-आह/
      Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH

      सवडीने अवश्य वाचा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

Leave a reply to अमृतयात्री उत्तर रद्द करा.